घरफोटोगॅलरीVijay Diwas: पाकिस्तानाला झुकवून भारताने बदलला जगाचा नकाशा

Vijay Diwas: पाकिस्तानाला झुकवून भारताने बदलला जगाचा नकाशा

Subscribe

१६ डिसेंबर १९७१च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा केलेला पराभव 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.

भाराताने पाकिस्तानाला झुकवून १६ डिसेंबर १९७१ च्या युद्धात जगाचा नकाशा बदलला. १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानच्या केलेल्या पराभवामुळे पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला. त्या दिवसापासून ‘विजय दिवस’ म्हणू ओळखला जातो. (सौजन्य : गुगल)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -