- Advertisement -
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिला. यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलं आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपत्रातेच्या निर्णयासंदर्भातही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलंय.
- Advertisement -