- Advertisement -
गेल्या काही दिवसांपासून अक्साई चीनजवळच्या गलवान खोऱ्यात चीननं चालवलेला गोंधळ आणि केलेल्या आगळिकीनंतर आता चीन काय करेल? किंवा काय करू शकेल? भारताला कशा-कशासाठी तयार राहावं लागेल? यावर चर्चा सुरू झाली आहे. पण असं काय करू शकतो चीन?
- Advertisement -