- Advertisement -
कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, धनंजय मुंडे सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाष्य करत असतात विरोधकांनी सरकारने केलेल्या चांगल्या योजनांचे स्वागत करायला हवे असं वक्तव्य केल्यानंतर ही शाब्दिक चकमक उडाली.
- Advertisement -
- Advertisement -