- Advertisement -
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पक्षात वाढले, त्यांच्याशी बेईमानी केल्याची टीका अजित पवारांनी केली होती. यावर दीपक केसकरांनी पलटवार करताना पहाटेचा शपथविधी करणऱ्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा होती, आमची तशी महत्त्वाकांक्षा नाही, असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच अजितदादांना पहाटेच्या वेळी शपथविधी घेतल्याची आठवणसुद्धा त्यांनी करून दिली आहे.
- Advertisement -