- Advertisement -
हिंदू धर्मात गायत्री मंत्राला खूप महत्त्व आहे. मंत्रांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की, व्यक्तीची सर्व संकटे दूर होऊ शकतात. तसेच या मंत्राच्या जपाने आयुष्यातील नकारात्मक दोष देखील दूर होतात आणि व्यक्तीला मनःशांती मिळते, असे मानले जाते.
- Advertisement -