घरव्हिडिओगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचे मुंबईकरांसाठी नवीन धोरण

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचे मुंबईकरांसाठी नवीन धोरण

Related Story

- Advertisement -

नोटबंदीनंतर आणि आर्थिक चणचणीमुळे बंद पडलेल्या मुंबईतील ५२३ एसआरए योजना पुनर्जिवित करण्यासाठी गृहनिर्माण विभाग amnesty scheme आणणाप असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर १ जानेवारीपासून नवीन धोरण आणणार असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेत दिली आहे.

- Advertisement -