- Advertisement -
शेतकऱ्यांच्या वीजतोडणीच्या मुद्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या सभागृहात प्रश्न उपस्थित केला असून महाविकास आघाडी सरकार कडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पडळकरांनी सभात्याग केला असल्याचं सांगितलं आहे.
- Advertisement -