- Advertisement -
विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही सभागृहात कापूस दरवाढीसाठी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सरकारला सवाल विचारला, तसेच हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली यावेळी सभागृहात बोलत असताना जोरदार टोलेबाजी पटोलेंनी सरकारवर केली
- Advertisement -