- Advertisement -
राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या अत्यंत धिम्या गतीने वाढत आहे. मात्र, ती जास्त वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावर पंडित राजकुमार शर्मा यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
- Advertisement -