- Advertisement -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सगळ्यात मोठ्या सागरी सेतूचे (अटल सेतूचे) उद्घाटन केलं. या अटल सेतूमुळे तीन मुंबई एकत्र होतील. शिवाय वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची मोठी सुटका होईल, असं शिवसेना खासदार राहुल शेवाळे म्हणाले.
- Advertisement -