- Advertisement -
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या कॅप्टन्सीच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहेत. विराटने टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याला वनडे टीमच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आलं. विराटने रोहितसोबतच्या वादांच्या चर्चांना पूर्णविराम दिला असला तरी विराटचा नेमका वाद रोहितबरोबर नसून गांगुलीशी आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- Advertisement -