- Advertisement -
शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत ‘बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाताना खंजीर बाजूला ठेवून जा,’ असं वक्तव्य केलं. यावर भाष्य करताना आमदार सदा सरवणकर यांनी ‘राऊतांनीच दोन शिवसेना तयार केल्यात,’ असा हल्लाबोल केला.
- Advertisement -