- Advertisement -
अजित पवारांच्या एंट्रीमुळे सत्ताधारी शिवसेनेची अवस्था ‘घर का ना घाट का’ झालीये असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलंय, सत्तेत वाटेकरी आल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे यावर राऊतांनी भाष्य केलंय.
- Advertisement -
- Advertisement -