- Advertisement -
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या जितेंद्र राऊत या इसमास शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी देखील या मारहानीबद्दल समाधान व्यक्त केले असून माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले, अशी फेसबुकवर पोस्ट केली आहे. अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त जागीच केला तर दुसरा कुणी धाडस करणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.
- Advertisement -