- Advertisement -
कर्नाटकमध्ये घडलेल्या हिजाब प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. कोणते कपडे घालायचे हेच ठरवणार. काय खायचे, कुठे कधी जायचे हेच ठरविणार, काय बोलायचे काय नाही बोलायचे, काय शेअर करायचे काय फॉरवर्ड करायचे हेच ठरवणार. अशा प्रकारच्या ओळी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सादर केल्या आहेत. तसेच संपूर्ण घटनेसंदर्भात संताप देखील व्यक्त केला आहे.
- Advertisement -