घरव्हिडिओमुलांच्या शपथविधीपेक्षा अजितदादा परतल्याचा जास्त आनंद

मुलांच्या शपथविधीपेक्षा अजितदादा परतल्याचा जास्त आनंद

Related Story

- Advertisement -

अजितदादांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी कल्पना महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना करावणारी नव्हती आणि त्यांच्याच भावनांचा आदर करत अजितदादा परतले त्याचं समाधान सर्वात जास्त असल्याच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -