- Advertisement -
सध्या मुंबईतील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि म्हणूनच त्यावर उपाय म्हणून जलमार्ग सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारकडे करण्यात आला मात्र प्रत्यक्षात जलमार्ग करण्याच्या प्रक्रियेवर सरकार पूर्णपणे कानाडोळा करत असल्याच दिसतय. नक्की काय कारण आहे सरकार याकडे लक्ष का देत नाहीये आपण ते पाहूया.
- Advertisement -