- Advertisement -
‘मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना काहीजण धमकावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आम्ही सत्तेत येऊन चार वर्षे झाली. या चार वर्षांत कुणाचीही उत्तर भारतीयांना धमकावण्याची हिंमत झाली नाही. कारण जे या उत्तर भारतीयांना धमकवत होते, त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून दिली’, अशी शेलक्या शब्दांतली टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंचं प्रत्यक्ष नाव न घेता केली. उत्तर प्रदेश दिवस
- Advertisement -