- Advertisement -
उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री एका लग्न सोहळ्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत १३ मुलींसह महिलांचा देखील मृत्यू झाला आहे. हळदीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या महिलांना विहिरीच्या स्लॅबवर उभे राहणे जीवावर बेतले आहे. तसेच या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. नक्की ही घटना काय जाणून घेऊयात
- Advertisement -