Nityanand Bhise
88 लेख
0 प्रतिक्रिया
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
पालघर जिल्हा गुंतवणूकदारांना खुणावतोय
अनेक ग्राहक उपनगरांमध्ये राहण्याचा पर्याय निवडत असल्याने पालघर-बोईसर या भागांमध्ये निवासी प्रकल्पांना असणार्या मागणीतही वाढ झाली आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) ४,३५५ चौ. किमीवर...
झोपडपट्ट्यांमागील जळीत कांड
सालाबादप्रमाणे यंदाही वांद्रेतील नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीला आग लागली. मंगळवारी लागलेल्या या आगीत सुमारे 50हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या. यात 6 जण जखमी झाले....
नवी मुंबईतील प्रॉपर्टी ला विकासाची जोड
नवी मुंबई पट्ट्यातील द्रोणागिरीचा विकास करण्याचा सिडकोचा मानस आहे. दीर्घ काळासाठी जर गुंतवणूक करायची असेल तर नवी मुंबई भागात गुंतवणूक करणे हा एक फार...
अंबरनाथ,बदलापुरात निवासी संकुलाचा वाढतोय ओघ
येत्या काही वर्षांमध्ये अंबरनाथ, बदलापूर येथे महत्त्वपूर्ण बाजारपेठ बनू शकते. दुसरीकडे ज्यांची मुंबईत घरे असतात त्यांच्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर यासाठी दुसरे घर खरेदी करण्यासाठी...
लाल किल्ल्यावरचा केविलवाणा प्रयत्न!
भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनी देशातील प्रत्येक नागरिकाचे लाल किल्ल्याकडे लक्ष लागलेले असते. कारण त्या ठिकाणाहून देशवासियांना सूखकारक, आशावादी वाटेल अशी कोणती तरी घोेषणा पंतप्रधानांकडून होण्याची...
आसामच्या आगीत ममता होरपळतायत!
एनआरसी या शब्दाने सध्या भारतातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे, कारणही तसेच आहे. मागील 3-4 दशकांपासून या देशात घुसखोरी होत आहे. ती एका पातळीवर...
प्रार्थनेचे सामर्थ्य
घरातील प्रत्येकाची आवडनावड जपत त्यांच्यासाठी घरामध्ये सदैव राबणारी आई २००४ साली अचानक आजारी पडली. विचारच केला नव्हता की तिला कधीतरी ह्रदयविकाराचा झटका येईल. आई-वडील...
वाई : दक्षिण काशी
वाई शहर पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येण्यामागे येथील हीच प्राचीन मंदिरे कारण आहेत. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील...