घर लेखक यां लेख Sanjay Parab

Sanjay Parab

Sanjay Parab
205 लेख 0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.

माही मार रहा है आणि…

क्रिकेटवेड्या भारतात विराट कोहलीची टीम इंडिया हरली, यावर बुधवारी न्यूझीलंडकडून पराभव झाला त्या दिवशी आणि आताही चार दिवसांनी विश्वास बसत नाही. वर्ल्ड कप कोणी...

खेकड्यांची बिळे आणि भ्रष्टाचारी मेंदूची भोके!

कोकणातील चिपळूणचे तिवरे धरण फुटले. मातीचे हे अवघ्या 10 वर्षांपूर्वी बांधून झालेले 12 कोटींचे धरण फुटल्याने 20 ग्रामस्थांचा हकनाक बळी गेला आणि 4 अजून...

सनातनी नाही; महाराष्ट्र पुरोगामीच

दोन महिन्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण होतील. आजही त्यांच्या मारेकर्‍यांना शिक्षा झालेली नाही. मुंबई उच्च...
cm fadnavis thackeray and uddhav thackeray

भाजपचा भस्मासूर आणि अगतिक शिवसेना!

शिवसेनेचा 53 वा वर्धापनदिन तीन दिवसांपूर्वी पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आमचं ठरलंय... एका...

दादा!

खरे तर दादा माझ्यापेक्षा वयाने लहान; पण सर्व खेळाडू त्याला दादा म्हणतात, म्हणून आम्ही सारे क्लब आणि संतोषशी आयुष्यभराशी जोडले गेलेलो त्याला दादाच म्हणतो....
shivsena-bjp

भाजपच्या मनात काहीतरी शिजतंय…

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. अजूनही या निकालांवर विश्वास बसत नाही... मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निकालाचे एका शब्दात वर्णन केले आहे ते...

मीना भाय!

सायन चुनाभट्टीचा परिसर मिल कामगारांनी व्यापलेला. कुर्ल्याकडे जाताना लागणारी स्वदेशी मिल हे चुनाभट्टीचे पोट. याशिवाय लालबागच्या गिरणगावातही आमच्या वडील आणि काकांसह असंख्य माणसे कामाला....

इतना सन्नाटा क्यो है भाई!

इतना सन्नाटा क्यो है भाई! शोलेतला हा एक डायलॉग लोकसभा निकालानंतर विरोधक, विरोधी पक्ष, डावे, अती डावे, पुरोगामी आणि अती पुरोगामी आणि चिकित्सक या...
ncp chief Sharad Pawar

बेरजेच्या राजकारणावर आता राष्ट्रवादीची डाळ शिजणार नाही!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत तरुण नेत्याला लाजवेल अशारितीने राज्य ढवळून काढले. ऐंशीच्या घरात आलेल्या पवारांचा या वयातील उत्साह आणि इच्छाशक्ती निश्चितच...

अभि… एक निसर्गदूत!

महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवरील सर्वात शेवटच्या टोकावर असलेले आणि गोव्याच्या सीमेला खेटून असलेले वेंगुर्ले हे देवाला पडलेले सुंदर स्वप्न आहे. हे गाव माझी जन्मभूमी व्हावी,...