BREAKING

प्रतिभासंपन्न बाबूजी……‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ …..

- आशिष निनगुरकर बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे ऐतिहासिक चित्रपट आणि थोर लोकांच्या जीवनावर बेतलेले चरित्रपट म्हणजेच बायोपिक हे वरचेवर पाहायला मिळत आहेत. मोठमोठे कलाकार, गायक, तसेच स्वातंत्र्य सैनिक यांच्या जीवनावर बेतलेले बरेच चित्रपट गेल्या काही वर्षात प्रदर्शित झाले अन्...

गालिब : नितळ भावनांचे मनोज्ञ चित्र

-अरविंद जाधव मराठी नाटकांनी आज वेगळ्या वळणावर असण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे चाकोरी बाहेरील, आशयघन आणि विचारप्रधान नाटकांचं स्थान अबाधित ठेवणारे काही निवडक लेखकांचं लेखन होय. अशा लेखकांत चिन्मय मांडलेकर या आघाडीच्या लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता यांचा विचार...

नियोजनात यशाचे रहस्य!

-योगेश पटवर्धन काही गमतीदार बातम्या दैनिकात वाचायला मिळतात. दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला अटक. अरे... म्हणजे त्यांनाही तयारी करावी लागते तर...त्या तयारीत पोलिसांचा विचार न केल्याने नियोजन फसते आणि काही मिळवण्याऐवजी हातकड्या नशिबी येतात. सध्या पंचवार्षिक निवडणुकीचा माहोल देशभर आहे. एप्रिलमध्ये सुरू...

सतनातील रामवन मंदिर

- विजय गोळेसर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाने आपल्या चौदा वर्षांच्या वनवास काळातील साडे अकरा वर्षे चित्रकूट आणि आसपासच्या प्रदेशात व्यतीत केला, असा स्पष्ट उल्लेख रामायणात केलेला आहे. वनवासाच्या या दीर्घ कालावधीत माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह भगवान श्रीराम उत्तर...
- Advertisement -

कावेरी नदी दक्षिणेची जीवनरेखा!

-संजीव आहिरे उद्गम - कावेरी भारताच्या कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातून वाहणारी नदी आहे. कोडागू क्षेत्रातील पश्चिमी घाटाच्या ब्रम्हगिरी पर्वतातील तालकावेरी या स्थानातून ती उगम पावते. ब्रम्हगिरी पर्वतापासून ८०० मैल वाहत जाऊन मिथिलादुराईच्या पम्पुहारमध्ये बंगालच्या खाडीत मिसळते. कावेरी तामिळनाडूची सर्वात...

भारताचा ब्रँड : गौतम बुद्धांची धम्मप्रणाली

-प्रा.डॉ. प्रवीण घोडेस्वार महाराष्ट्रातील थोर विचारवंत दिवंगत कॉ. शरद पाटील यांनी गौतम बुद्धाला भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेचा अग्निस्त्रोत म्हटलेले आहे, तर दुसरे एक ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी बुद्धाला भारताचा सर्वोत्तम भूमिपुत्र संबोधले आहे. भारतीय...

अवैध होर्डिंग्जचा बाजार!

-रमेश लांजेवार मुंबई परिसरात सोमवारी १३ मे २०२४ ला वादळीवारा व पाऊस आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकरांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन व सरकारच्या हलगर्जीपणामुळे मुंबईत असलेल्या अवैध होर्डिंग्जने १४ मुंबईकरांचा बळी घेतला. ८० पेक्षा जास्त गंभीर जखमी झालेत. त्याचबरोबर...

निर्यातीत सुसूत्रता आवश्यक

-प्रा.डॉ. कृष्णा शहाणे आज निर्यात प्रक्रियेमध्ये असणार्‍या विविध अडचणींमुळे किंवा त्यातील विविध समस्यांमुळे निर्यातीचा वेग क्षमतेपेक्षा कमी राहतो यात सुधारणा होणे गरजेचे आहे. भारतात आणीबाणीच्या कालावधीत पी एल ४८० या अन्वये अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर गव्हाची आयात भारतात होत होती. ती...
- Advertisement -