- Advertisement -
भाजपाचे आमदार राम कदम यांनी लोकांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सरकार धार्मिक स्थळे उघडत नाही, पण दारूची दुकाने उघडण्यात आली आहेत. त्यांनी धर्मापेक्षा मद्यविक्रीला प्राधान्य दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10.
- Advertisement -