- Advertisement -
चंद्रकांत पाटील यांनी भाजपमधील तिकिट वाटप आणि तिकिट कापण्याच्या मुद्द्यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयानंतर भाष्य केले. चंद्रकांत पाटील यांनी वोट बॅंकवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. एखाद्या पक्षाने तयार केलेली वोटबॅंक ही संतमहंतापर्यंत पोहचते, तशीच ती वोटबॅंक ही छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतही पोहचते. त्याच्यामध्ये अलिकडच्या काळात अटलजी आणि अडवाणीजी यांनी अलिकडच्या काळात कळस चढवला. ती वोटबॅंक मिळते त्यासाठी तुमचा चेहरा काही प्रमाणात उपयोगी पडतो. अन्यथा ते तिकिटही पक्षाचे आहे आणि वोटबॅंकही पक्षाची आहे असेही ते म्हणाले.
- Advertisement -