Ajeykumar Jadhav
57 लेख
0 प्रतिक्रिया
मला राष्ट्र्रीय कामाचा अभिमान – प्रकाश जाधव
मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक इमारतीमध्ये माझी ध्वजवंदन करण्याच्या कामासाठी नियुक्ती झाली आहे. या कामासाठी माझी नियुक्ती झाली याला मी माझे भाग्य समजत असून या राष्ट्रीय...
राणीबागेतील पेंग्विनच्या जन्मावर अनिश्चिततेचे सावट
भायखळा येथील राणीबागेतील पेंग्विनने दिलेल्या अंड्याची मुदत आज पूर्ण होत असल्यामुळे मुंबईकरांचे लक्ष नव्या पाहुण्याच्या आगमनाकडे लागले आहे. सगळेजण त्यांची आतुरतेने वाट पाहत असले...
माहुल ज्वालामुखीच्या तोंडावर !
आम्ही मूळचे चेंबूरच्या वाडवली गावातील ग्रामस्थ. आमची शेतजमीन पूर्वीच्या एफसीआय व आताच्या राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर या कंपनीने ताब्यात घेतली आहे. मी आरसीएफमधून 2006...
स्फोटाच्या भीतीने माहुल रिकामे
चेंबूरच्या भारत पेट्रोलियम प्लांटला बुधवारी आग लागली. या आगीपासून काही अंतरावरच मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पेट्रोलियम प्रकल्पाचा झालेला स्फोट आणि लागलेली आग...
माहुलचा श्वास कोंडलेला!
माहुल परिसरातील भारत पेट्रोलियम कंपनीत स्फोट झाल्याने या भागाच्या सुरक्षेचाच नव्हे तर येथे राहणार्या लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. विषारी धूर, दूषित पाणी...
महापालिका मुख्यालयाची सुरक्षा जुन्या रायफलींवर
२६/११च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी पोलिसांना शिरजोर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या पोलिसांसह इतर सर्वच सुरक्षा रक्षकांना अत्याधुनिक शस्त्रे देण्याचा निर्णय घेऊन दहा वर्षं उलटली तरी ही...
शांती सागर पोलीस सोसायटीची चौकशी
घाटकोपर येथे पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या शांती सागर पोलीस गृहनिर्माण सोसायटीमध्ये अनागोंदी कारभार सुरु असल्याच्या तक्रारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे(एसआरए) करण्यात आल्या होत्या. या तक्रारींकडे दुर्लक्ष...
कपडेवाली ते ‘मिस कानपूर’
एकीकडे मराठा, धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला असताना ज्या समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे त्या समाजातील लोकांना त्याचा फायदा आजही होत नसल्याचे समोर आले आहे....
मुख्याध्यापकाने विकले शाळेचे भंगार
मुंबई महापालिकेच्या दहिसर येथील शाळेमधील भंगार मुख्याध्यापकानेच विकल्याचे उघड होताच शिक्षण विभागाने त्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
पश्चिम उपनगरातील मुंबई महानगरपालिकेची दहिसर...
महापालिकेच्या कामकाजाबाबत महापौरच अनभिज्ञ
मुंबई महानगरपालिकेचे कामकाज चालवताना अडथळे आल्यास किंवा इतर काही पेचप्रसंग निर्माण झाल्यास त्यासाठी लागणारा सल्ला देण्यासाठी पालिकेत तब्बल ९ सल्लागार समित्या आहेत. या सल्लागार...