Ajeykumar Jadhav
57 लेख
0 प्रतिक्रिया
तर इक्बाल मॅन्शन जळून खाक झाली असती
परेलच्या क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच त्या इमारतीसमोर असलेल्या इक्बाल मेन्शन या इमारतीला सोमवारी सायंकाळी आग लागली. या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे...
क्रिस्टल आग दुर्घटनेतील संपत कुटुंबियांची उपासमार
परेल येथील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीमध्ये अशोक संपत यांचा मृत्यू झाला आहे. अशोक घरामधील एकमेव कमावता होता. त्याच्या मृत्यूनंतर उपजीविका कशी करायची असा प्रश्न...
काँग्रेसच्या दोन आणि भाजपच्या चार नगरसेवकांवर टांगती तलवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी लढवताना उमेदवाराने जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्यास ‘महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल अॅक्टच्या कलम ९ अ’ नुसार निवडून आलेल्या नगरसेवकाने ६...
Crystal tower fire: Residents owe their lives to this 10-year-old girl
When fire broke out in Mumbai's Crystal Tower on Wednesday, a 10-year-old girl Zen Sadavarte emerged as a life saver for the residents. She...
झेनने वाचवले १५ जणाचे प्राण
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याचे शाळेने दिलेले धडे कसे कामी येतात, याचे उत्तम उदाहरण बुधवारी परळच्या क्रिस्टल इमारतीला लागलेल्या आगीच्या वेळी पाहायला मिळाले. याच इमारतीत...
अतिधोकादायक शौचालयांसाठी पालिका १६ कोटी खर्च करणार
मुंबई महापालिकेच्या हद्दीतील धोकादायक शौचालयांमुळे दुर्घटना घडत असल्याने पालिकेकडून अशा शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करून अतिधोकादायक शौचालये तोडून नव्याने उभारली...
पेंग्विन पाहायला आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
राणीबागेत स्वातंत्र्यदिनी पेंग्विनच्या पिल्लाने जन्म घेतला. पेंग्विनला बाळ झाल्याची ही गोड बातमी मिळाल्यावर पर्यटकांनी पेंग्विनच्या बाळाला पाहण्यासाठी राणीबागेकडे एकच गर्दी केली. मात्र पेंग्विन पाहताना...
बेबी पेंग्विनच्या जन्मावेळी बाबा ‘मोल्ट’ची चलबिचल
एखाद्या बाळंतीणीची प्रसूती होताना तिला असह्य वेदना सहन कराव्या लागतात. या वेदनांच्या आवाजाने आणि त्या बाळंतीणीची अवस्था पाहून तिच्या पतीची चलबिचल होत असते. मात्र...
अभिनंदन! भारतात पहिला ‘पेंग्विन’ जन्मला हो !
मुंबईच्या भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दोन वर्षांपूर्वी २६ जुलै २०१६ रोजी आठ हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. मुंबई महापालिकेकडून आणण्यात...
मुंबईत दोन महिन्यांत पावसाचे ४५ बळी
देशाची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत ६३ जण जखमी झाले असून ४५ जणांचा मृत्यू झाला...