घर लेखक यां लेख Jaywant Rane

Jaywant Rane

Jaywant Rane
150 लेख 0 प्रतिक्रिया
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
modi & shah

जहालवादाचा विजय !

काश्मीरला भारतापासून वेगळे ठेवणारे ३७० कलम केंद्रातील भाजप सरकारने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा आढावा घेतल्यावर काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात येतील. जहालवादी आणि...

शक्तिशाली भारताची हतबलता!

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर फुटिरतावादी मुस्लीम नेत्यांनी अट्टाहासाने पाकिस्तानची निर्मिती केल्यापासून केंद्रात आलेल्या भारत सरकारांनी पाकिस्तानचा नेहमीच बाऊ केलेला आहे. त्यामुळे गेल्या सत्तर वर्षांत पाकिस्तान...
Rahul Gandhi

राहुलबाबा, अध्यक्षपद नको रे बाबा !

लोकसभा निवडणुकांमध्ये लागोपाठ दुसर्‍यांना काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवाचा जबर धसका घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा थेट राजीनामा दिला. काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी...
NCP Chief Sharad Pawar

जाणत्या राजाची ‘संघ’शरणता !

महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी आणि मातब्बर राजकीय नेते म्हणून परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पोटातले ओठात आले आणि एकच गहजब झाला. त्यानंतर...

मराठा लॉबीचे काय होणार !

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रामुख्याने मराठा लॉबीचा नेहमीच मोठा पगडा राहिलेला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची सूत्रे मराठा लॉबीकडूनच हलविली जात...

ताश्कंद फाईल्समध्ये दडलेले गूढ !

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचा बरेच वेळा प्रयत्न झाला; पण आजवर ते शक्य झालेले नाही. ताश्कंद फाईल्स या अलीकडेच प्रदर्शित...

सारे प्रवासी राजकीय सोयीचे !

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आता शेवटचा टप्पा बाकी आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर सरशी मिळवून लोकांची मने आणि पर्यायाने मते आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी ज्या...

भारताच्या भोवती धार्मिक धमाके!

श्रीलंकेत लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलम या संघटनेेचा अनेक वर्षे सुरु असलेला रक्तरंजित हाहा:कार शांत झाल्यानंतर नुकतेच ईस्टर संडेच्या दिवशी तेथील चर्च आणि पंचतारांकित...
mns office in bmc may get close

राज ठाकरे यांच्या राजकारणाची दशा आणि दिशा !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसदार कोण, तर राज ठाकरे असे शिवसैनिकांच्या मनात निश्चित झालेले होते. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसैनिकांंना हवे असलेले...
2 friends

बिन्या आणि सोन्या !

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वच राज्यांमधील लोकांना मुंबईचे आकर्षण असते. आपले गाव आणि घरदार मागे सोडून अनेक लोक मुंबईची वाट धरतात. मुंबईला गेल्यानंतर आपल्याला...