घर लेखक यां लेख Jaywant Rane

Jaywant Rane

Jaywant Rane
149 लेख 0 प्रतिक्रिया
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.

जादू की झप्पी!

महाराष्ट्राची यावेळची विधानसभा निवडणूक एका वेगळ्याच कारणामुळे गाजली म्हणा किंवा वादग्रस्त ठरली. त्यामुळे राज्य आणि राज्यातील जनता एका विचित्र कोंडीत सापडली होती. कारण ज्या...

…तर चित्र वेगळे असते !

महाराष्ट्राच्या राजकारणात २०1९ ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राजकीय सत्तास्थापनेची विचित्र कोंडी निर्माण झाली आहे. नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा इतक्या तीव्र झाल्या आहेत की, आम्हीच खरे सत्तेचे...

पालखीचे भोई!

आजवर मी दुसर्‍याच्या पालखीचा भोई झालो, पण या पुढे होणार नाही, मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शिवसैनिकाला पालखीत बसवायचे आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

पंचवार्षिक चावाचावी !

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला लोकसभा निवडणुकीसारखेच बहुमत मिळेल, त्यामुळे शिवसेना आपल्यासोबत असली तरी त्यांच्या मदतीची आपल्याला गरज पडणार नाही, असा दुर्दम्य...

आहे मनोहर तरी…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नेहमीच्या उत्साहात पुन्हा एकदा राज्याच्या विधानसभेच्या रणमैदानात उतरले आहेत. त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत सत्ताधार्‍यांच्या धोरणांच्या ठिकर्‍या उडवत...

मातोश्री ते सिल्वर ओक !

महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांनी आपले पंख कितीही पसरले आणि लोकांवर आपला प्रभाव निर्माण केला तरी पवार आणि ठाकरे घराण्यांचा महाराष्ट्राच्या...

भाजपच्या गुळाला मतलबी मुंग्या!

सध्या भाजपबद्दल इतर पक्षांच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना भलतेच प्रेमाचे भरते आलेले आहे. त्यात प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचा मोठा समावेश आहे. खरे...

आ बैल मुझे मार !

राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या संख्येने नेते आणि पर्यायाने त्यांचे कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे अर्थातच त्यांच्या मुख्य नेत्यांपुढे या फुटलेल्या धरणाला आवर...

मोदींच्या जीवावर फडणवीस सुभेदार !

महाराष्ट्रात सध्या विविध पक्षांमधील नेते आणि पदाधिकार्‍यांना भाजपविषयी प्रचंड आकर्षण वाटू लागले असून मिळेल त्या मार्गाने ही मंडळी भाजपच्या तंबूत शिरत आहेत. कारण भाजपची...
modi & shah

जहालवादाचा विजय !

काश्मीरला भारतापासून वेगळे ठेवणारे ३७० कलम केंद्रातील भाजप सरकारने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा आढावा घेतल्यावर काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात येतील. जहालवादी आणि...