मुंबई : गणरायाचे मंगळवारी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतरचे दहा दिवस मुंबई आणि महाराष्ट्रातील वातावरण भारावलेले होते. दहा दिवस भक्तांनी ‘श्रीं’ची मनोभावे सेवा केली. आज, गुरुवारी गणपती बाप्पा गावाला निघाले. त्यांना निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा महासागर लोटला होता.
- Advertisement -
खेतवाडीचा महाराजा, पहिला मानाचा गणपती
- Advertisement -
खेतवाडीचा बाप्पा
कोलभाट लेनचा राजा
विघ्नहर्ता सांस्कृतिक मंडळ
शिवशंभो मित्र मंडळ