प्रत्येक ऋतूनुसार आपण आपल्या जीवनशैलीतही बदल करत असतो.हिवाळ्यातही थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण अनेक बदल करत असतात.थंडीचा गारवा सुरु झाला आहे आणि सर्वांनीच घड्या घालून ठेवलेले स्वेटर बॅगेमधून बाहेर आले आहेत. त्याचप्रमाणे वाराणसीमध्ये बर्फवृष्टीसह कडाक्याची थंडी सुरु झाली आहे.त्यामुळे या थंडीचा परिणाम देवांवरही झाल्याचे उत्तरप्रदेशमधील मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे.वाराणसीमधील मंदिरात देवांनाही स्वेटर आणि शाल परिधान करण्यात आले आहेत.
- Advertisement -
हे ही वाचा – दानवेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका, म्हणाले कुठय..
- Advertisement -