[gallery td_select_gallery_slide="slide" ids="86051,86047,86048,86049,86050"]
घरफोटोगॅलरीभारतातील पहिल्या रेल्वे सेवेचा १६६ वा वाढदिवस साजरा महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी भारतातील पहिल्या रेल्वे सेवेचा १६६ वा वाढदिवस साजरा written By My Mahanagar Team April 16, 2019 3:06 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail ठाणे बोरीबंदर येथे भारतातील पहिली रेल्वे सेवा सुरु झाली. त्याला आज १६६ वर्ष झाली आहेत. त्यानिमित्त रेल्वे प्रवाशी संघटना यांच्यावतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच रेल्वे प्रवाशांना केक भरवून हा आनंद साजरा करण्यात आला. 1 या 5 पहिल्या रेल्वे प्रवासाचे ऐतिहासिक इंजिन लवकरच ठाणे स्थानकात (अमित मार्कंडे )पहिल्या रेल्वे प्रवासाचे ऐतिहासिक इंजिन लवकरच ठाणे स्थानकात (अमित मार्कंडे) एप्रिल २२, इ.स. १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली. (छाया-अमित मार्कंडे) एप्रिल २२, इ.स. १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली. (छाया-अमित मार्कंडे) रेल्वे प्रवाशी संघटना यांच्यावतीने केक कापून रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. (छाया-अमित मार्कंडे)रेल्वे प्रवाशी संघटना यांच्यावतीने केक कापून रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. (छाया-अमित मार्कंडे) रेल्वे प्रवाशांना केक भरवून हा आनंद साजरा करण्यात आला. (छाया-अमित मार्कंडे)रेल्वे प्रवाशांना केक भरवून हा आनंद साजरा करण्यात आला. (छाया-अमित मार्कंडे) साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर १८५४ मध्ये बंगालमध्ये हावडा ते हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. (छाया-अमित मार्कंडे)साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर १८५४ मध्ये बंगालमध्ये हावडा ते हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. (छाया-अमित मार्कंडे) मागील लेखप्ले स्टोअरवरुन ‘टिक टॉक’ होणार गायब; केंद्र सरकारचे निर्देशपुढील लेख‘मेड इन हेवन’ वेबसिरीज लोकांमध्ये हीट My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : सारे काही मतदानासाठीच… फोटोगॅलरी Photo : आयपीएल सामन्यात हैदराबादचा लखनऊवर विक्रमी विजय फोटोगॅलरी Photo : पहिल्याच आयपीएल हंगामात जेक फ्रेझर-मॅकगर्क चमकला - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious वाणी ज्ञानेश्वरांची मानिनी Body Polishing- बॉडी पॉलिशिंग का करावी? काय आहेत फायदे Religious Astrology – ‘या’ राशीच्या व्यक्तींनी चुकूनही मांजर पाळू नये मानिनी Summer Tips- उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स Fashion Dopamine Fashion- तुमचा मूड अपडेट करणारी ‘डोपामाइन फॅशन’ Fashion लग्नसमारंभात हटके लूकसाठी ट्राय करा फुलकारी साडी वेब स्टोरी आपलं महानगर Lok Sabha 2024 : हे राजकारणी उद्याचे मित्र असणार का? - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : सारे काही मतदानासाठीच… फोटोगॅलरी Photo : आयपीएल सामन्यात हैदराबादचा लखनऊवर विक्रमी विजय फोटोगॅलरी Photo : पहिल्याच आयपीएल हंगामात जेक फ्रेझर-मॅकगर्क चमकला ताज्या घडामोडी Photo : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात या प्रमुख नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क फोटोगॅलरी Photos: तिसऱ्या टप्प्यातील मतदान; शरद पवार, नारायण राणेंसह ‘या’ दिग्गजांनी बजावला हक्क फोटोगॅलरी Photo : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रातील 10 मंत्री रिंगणात