- Advertisement -
स्वामिनी या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिषेक रहाळकर सध्या नाशिकमध्येच आपला लॉकडाऊन टाईम घालवत आहे. यावेळी अभिषेकने सध्याच्या परिस्थितीवर आधारीत एक कविता लिहिली आहे. ही कविता अभिषेकने खास तुमच्यासाठी शेअर केली आहे. तो या कवितेतून हेच सांगतोय… ‘जरा सब्र और करना है साथी…’
- Advertisement -