- Advertisement -
निवडणुकीत बोगस मतदान रोखण्यासह इतर सुधारणेच्या दृष्टीकोनातून मोदी सरकार एक महत्त्वपूर्ण विधेयक आज लोकसभेत मांडणार आहे. या महत्वपूर्ण विधेयक पारीत झाल्यानंतर भारतामध्ये निवडणुकी दरम्यान होणाऱ्या मतदानावेळी बोगस मतदानास आळा बसले.
- Advertisement -