- Advertisement -
केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. तिरंग्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. एकीकडे, ज्याप्रमाणे राज्यघटनेचा अपमान मोदी सरकार करत आहे. तसेच आता तिरंग्याचा अपमान करत आहेत. शासनाकडून विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत 30 रुपये आहे. तर प्रायव्हेट संस्थेकडून विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत ही 25 रुपये असून तिरंग्याच्या क्वालिटी मध्येही फरक आहे. देशातील शेतकरी अडचणीत असताना भारतीय ध्वजाची विक्री सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे
- Advertisement -