- Advertisement -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपामुळे महाराष्ट्रातील जनतेला आता प्रश्न पडला आहे, की सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या नावाने खंडणी वसूली केली जात आहे. याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे. ठाकरे सरकार हे खंडणी आणि वसूली सरकार आहे, असा आरोप भाजप नेते Adv. आशिष शेलार यांनी केला सरकारवर केला आहे.
- Advertisement -