घरव्हिडिओ'सरकारमधील प्रत्येकानं आत्मपरिक्षण करावं'

‘सरकारमधील प्रत्येकानं आत्मपरिक्षण करावं’

Related Story

- Advertisement -

‘सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर नक्कीच शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवं. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. मात्र, तसा तो दिसत नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करण्याची वेळ आली आहे,’ असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -