- Advertisement -
हनुमानाच्या शेपटीपेक्षा जास्त गतीनं या देशाची महागाई वाढत चालली आहे. सामान्य लोकांचे प्रश्न मोठे होत चालंले आहेत. यावर आपण बोलत नाही याची खंत आपल्याला वाटत नाही का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज ठाकरे यांना केला आहे.
- Advertisement -