- Advertisement -
महाराष्ट्राच्या सुपूत्राने दिल्लीत जाऊन काँग्रेससाठी आयुष्य वेचले. राजीव सातव यांचे जाणे मनाला वेदना देणारे आहे. ते आज आमच्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. राजीव सातव यांचे निधन काँग्रेससह सर्वांसाठी अत्यंत वेदनादायी आहे, अशा भावना काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत
- Advertisement -