- Advertisement -
बिग बॉसच्या घरामध्ये ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक सदस्य आपला जोर लावताना दिसत आहे. दरम्यान, गायत्री दातारची घराबाहेर एक्झिट झाल्यानंतर एक नवा वाद रंगला आहे. मीराने मुली कायम मुलांच्या मागे राहतात तसेच घरातील सदस्य हे मुलींना स्ट्राँग समजत नाहीत असा आरोप केला होता याच स्पष्टीकरण मीरा उत्कर्ष आणि जयला देताना दिसतेय.
- Advertisement -