घरव्हिडिओगायत्री आणि मीराची चिंता वाढली

गायत्री आणि मीराची चिंता वाढली

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गृपमधील सदस्यांची नाती बदलताना दिसतं आहेत. एकेमेकांवर तितकासा विश्वास राहिलेला दिसून येत नाहीये वा कुठतरी थोडासा दुरावा आला आहे असे जाणवत आहे. जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्री यांचा गृप अगदी पहिल्यापासून चर्चेत आहे. कोणतीही गोष्ट असो ते एकेमकांची साथ द्यायला पुढे मागे बघत नाहीत. कुठलही कार्य असो वा चर्चा असो हे चौघही एकत्रच चर्चा करून काय निर्णय घेताना दिसतात. पण असे काही घरात घडले आहे ज्यामुळे गायत्री जरा चिंतेत आहे आणि ती हीच गोष्ट आज मीराला बोलून दाखवणार आहे. मीराचं बोलणं गायत्रीला पटलं असून नक्की असं काय झालं की गायत्रीला असं वाटलं ? ते आजच्या भागामध्ये कळेलच.

- Advertisement -