- Advertisement -
१२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना व्यत्यय नको यासाठी भाजपच्या आडकाठी आणणाऱ्या पोलीसांनी शेवटी मोर्चासाठी परवानगी दिली आहे. मात्र हा मोर्चा किती दणकेबाज करण्यात भाजपला यशं येतं यावरच सरकारवरील दबाव अवलंबून आहे.
- Advertisement -