- Advertisement -
महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरु आहे. त्यांचे आप आपसात समन्वय नाही. एक म्हणतो हे करा एक म्हणतो ते करा. त्यामुळे हे सरकार लबाड आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
- Advertisement -
महाविकास आघाडी सरकारमध्ये बेबंदशाही सुरु आहे. त्यांचे आप आपसात समन्वय नाही. एक म्हणतो हे करा एक म्हणतो ते करा. त्यामुळे हे सरकार लबाड आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.