घरव्हिडिओविज्ञानात अपयश नसतं, असतो फक्त प्रयोग

विज्ञानात अपयश नसतं, असतो फक्त प्रयोग

Related Story

- Advertisement -

चांद्रयान २ मोहिमेच्या अगदी शेवटचे काही क्षण बाकी असताना इस्रोचा लँडरशी संपर्क तुटला. यानंतर सकाळी ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. विज्ञानात जय पराजय असे काहीच नसते, असे मोदी म्हणाले.

- Advertisement -