- Advertisement -
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली. याचा संपूर्ण शहरांवर परिणाम झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यामध्ये देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणेमुळे बाधितांची संख्या आता घटण्यास मदत होत असल्याचे समोर आले आहे.
- Advertisement -