- Advertisement -
केंद्र सरकारने 31 मार्चला राज्यातील सर्व कोरोना निर्बंध शिथिल केले होते. मात्र आता राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना बळावतोय. यामुळे दिल्लीत मास्क सक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहीत राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत.
- Advertisement -