- Advertisement -
खातेवाटपानंतर शिंदे गटातील मंत्री दादा भुसे नाराज असल्याची चर्चा आहे. दादा भुसेंनी या नाराजीवर स्पष्टीकरण देताना मी नाराज नसल्याचे सांगितले आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कृषी सोडून दुसऱ्या खात्याची जबाबदारी देण्याची विनंती केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा कृषी खातं सोडून दुसऱ्या खात्याची मागणी केली होती. तथापि, जे खातं मिळेल, त्या खात्याला न्याय देता आला पाहिजे असे दादा भुसे यांनी म्हटलं आहे.
- Advertisement -