- Advertisement -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात येणारी गुंतवणूक आणि प्रकल्पांना विरोध केल्यामुळे आज महाराष्ट्र मागे राहिला, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली. त्यांनी बुलेट ट्रेन, मेट्रोच्या प्रकल्पाबाबतही भाष्य केलं.
- Advertisement -