- Advertisement -
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचाराला धुळ्यातून सुरुवात केली आहे. यावेळी फडणवीसांनी राहुल गांधी, शरद पवार यांच्यावर खडसून टिका केलीय. फक्त स्वत:चा विचार केला जनतेचा नाही असं म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टिकास्त्र सोडलं.
- Advertisement -