- Advertisement -
पालघर जिल्ह्यात वाढवण येथे जेएनपीटीच्या धर्तीवर मोठे बंदर उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानंतर या बंदराबाबत आज विधान परिषदेत चर्चा करण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विभागातील सर्व मच्छीमारांच्या समस्या राज्य सरकार सोडवणार असल्याचे आश्वासन दिले.
- Advertisement -